Difference between revisions 1043146 and 1050579 on mrwiki{{माहितीचौकट अभिनेता | पार्श्वभूमी_रंग = | नाव = संजय सोनवणी | चित्र = Sanjay_Sonawani.jpg | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | पूर्ण_नाव = संजय सोनवणी | जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1964|14|8}} | जन्म_स्थान = [[जळगाव]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] | कार्यक्षेत्र = लेखन, संपादन, प्रकाशन, व्याख्याता, व्यावसायिक | राष्ट्रीयत्व = [[भारत|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] | भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], | कारकीर्द_काळ = [[इ.स. १९८०]] - चालू | प्रमुख_चित्रपट = मराठी: [[चित्रपट|अमानुष-एक थरार ]] | प्रमुख_पुस्तके = आणि पानिपत, नीतिशास्त्र | वडील_नाव = देविदास सोनवणी | आई_नाव = इंदुमती सोनवणी | पती_नाव = | पत्नी_नाव = पुष्पा सोनवणी | अपत्ये = सोनल सोनवणी, अनिकेत सोनवणी | संकेतस्थळ = http://sanjaysonawani.blogspot.in/ | तळटिपा = }} '''संजय सोनवणी''' (जन्म १४ ऑगस्ट १९६४): हे मराठीतील आधुनिक काळातले एक साहित्यिक.तत्त्वज्ञ, कवी आणि संशोधक आहेत. मानवी जीवनाच्या अनेक पैलूंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत त्यांनी बरेच लिखाण केले आहे. संजय सोनवणी वर्तमान सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेतात, त्यामुळे ते अनेकदा वादग्रस्तही ठरले आहेत. आधुनिक परिप्रेक्षात वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ, त्यांच्या बौद्धिक आणि तात्त्विक उंचीचा परिचय करून देतो. त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी परिमाणे मिळवून दिली आहेत. ==जीवन== [[महाराष्ट्र]], [[जळगाव]] जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. नोकरीनिमित्ताने सतत बदल्या होत असल्याने संजय सोनवणींचे प्रारंभिक जीवन भटकण्यातच गेले. शेवटी वडिलांनी [[पुणे]] जिल्ह्यात बदली करून घेतली. शिरूर तालुक्यातील वरुडे, गणेगाव, चिंचोली, कन्हेरसर आणि शेवटी पाबळ येथे स्थलांतरे झाली. या काळात दुर्दैव व दारिद्ऱ्याचे असह्य चटके सहन करत, त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होऊन मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी [[दै. आज का आनंद]] या हिंदी वृत्तपत्रात पत्रकारितेचे काम करत एम.कॉम ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर काही काळ त्यांनी [[क्राइम रिपोर्टिंग]]देखील केले. लहानपणापासूनच स्वतंत्र विश्वाचे इमले उभारण्याच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी संजय सोनवणी यांनी व्यवसायविश्वात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा इरादा मनाशी पक्का केला. ५००० रुपयांच्या भांडवलावर सुरुवात करत त्यांनी नंतर अनेक उद्योग स्थापन करून आपला स्वतंत्र ठसा उमटवला. वयाच्या ३१ व्या वर्षी ते २ लिस्टेड कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष बनले. इतक्या तरुण वयात असा पराक्रम करणारे ते पहिलेच मराठी तरुण असावेत. लोहभुकटी बनवणारा स्वयंशोधित पद्धतीचा अंगीकार करणारा भारतातील पहिला उद्योग त्यांनी गडचिरोली या नक्षलवादी भागात उभारून सामाजिक दायित्वाचेही भान दर्शवले. त्यानंतर त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. [[वाशिंग्टन सॉफ्टवेयर लि.]] या कंपनीमार्फत त्यांनी स्वतःचे स्वामित्व हक्क असणारी २८ उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. या सर्व आघाड्या जवळपास एकाकी लढत असतांना त्यांच्या फसवणुकीही झाल्या. त्याबाबत आवाज उठवत असता काही हितशत्रूंनी त्यांच्या बदनामीची मोहीम सुरू करत, राजकीय दबाव आणून खोटे गुन्हेही दाखल करवून त्यांना पराकोटीचा मनस्ताप दिला. या साऱ्याचा परिपाक म्हणजे स्वतः उभारलेले साम्राज्य २००४-५ या काळात डोळ्यादेखत गडगडताना त्यांना पहावे लागले. ==साहित्य प्रवास== सोनवणींनी लिहायला सुरुवात केली तेव्हा ते अवघे ११ वर्षांचे होते. "फितुरी" हे नाटक त्यांनी लिहिले. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. त्यांच्या असंख्य कथा तत्कालीन महत्त्वाच्या मासिकांतूनही प्रसिद्ध होत राहिल्या. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांच्या विविध पार्श्वभूमींवरील व विविध विषयांवरील कादंबऱ्या प्रसिद्ध होत राहिल्या. मराठीत राजकीय थरार हा कादंबरीप्रकार सर्वप्रथम त्यांनीच आणला. "मृत्युरेखा", "रक्त हिटलरचे", बीजिंगच्या वाटेवर" अशा अनेक कादंबऱ्या गाजल्या...इंग्रजीतही अनुवादित होऊन त्या जगभर गेल्या. क्लिओपात्रा या ऐतिहासिक कादंबरीने त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली. या काळात त्यांनी अनेक नाटकेही लिहिली...त्यातील काहींचे प्रयोगही झाले. सव्यसाची या कादंबरीने इतिहास घडवला. पण त्यांच्या कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या तत्त्वचिंतनात डुंबलेल्या, मानवी जीवनाचे गूढ आणि व्यामिश्र पट उलगडून दाखवणाऱ्या कादंबऱ्यांनी तत्त्वचिंतक लेखक असा मान त्यांना मिळवून दिला. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला आणि साहित्यसमीक्षकांनी त्यांची वाहवा केली. त्यांनी मूळ इंग्रजीतही लेखन केले असून मृत्यूच्या गूढ आकर्षणाने आणि त्यावरील विजयासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या मानवजातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राणी शीबाला केंद्रीभूत धरून, हा सनातन संघर्ष चित्रित करणाऱ्याया "The Awakening" या कादंबरीचे लेखन केले. ती प्रसिद्धही झाला. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. याशिवाय त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धान्त मांडला आणि तो "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. मराठीत भौतिक संशोधनात्मक असा हा एकमेव स्वतंत्र ग्रंथ असावा असे वाटते. याशिवाय त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हेही अभिनव ग्रंथ सिद्ध केले. ते गाजलेही कारण त्यांत धर्मेतिहासाची नवी दिशा संशोधित व दिग्दर्शित केली गेली आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा गाजते आहे. परंतु त्यांचे अलीकडील सर्वात महत्त्वाचे साहित्यिक कार्य म्हणजे त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी. जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून १६८० ते १७६१ हा काळ चितारलेली ही कादंबरी मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. ==योगदान== परकीय कल्पनांवर आधारित काल्पनिक कादंबऱ्यांचे पेव फुटले असतांना सोनवणींनी स्वतंत्र प्रतिभेने आपल्या साहित्य रचना सिद्ध केल्या. वाचकांना जीवनाकडे पाहण्याची नव्य वैश्विक दृष्टी दिली. जातीयतेच्या दुष्टचक्रात अडकलेल्या साहित्य विश्वात त्यांनी फक्त मानवतावादी दृष्टिकोन घेत जवळपास सर्वच जाती-धर्माच्या लोकांना आपल्या साहित्यात सन्मानाचे स्थान देत जातिभेदातीत साहित्याची निर्मिती केली. त्यांचे नायक सर्व स्तरातील आहेत. पण त्यांचे जातीयतेने मूल्यमापन न करता प्रत्येकाच्या हृदयात अवशिष्ट का असेना, पण असलेल्या मानवतेला आणि वैश्विकतेला आपल्या लिखाणात उच्च स्थान दिले. उद्योगजगताला त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त अशा भागात उद्योग उभारून त्यांनी उद्योजकांचे विकेंद्रित विकासासाठी कसे योगदान असायला हवे याचा आदर्श घालून दिला. स्वतः संशोधन करत धातु-भुकटी विज्ञानात (Powder metallurgy) मोलाची भर घातली आणि मराठी माणसाला उद्योगधंद्यात येण्याची प्रेरणा दिली.एक साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यान्ची सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेला त्यांचा [[नीतिशास्त्र]] हा नैतिक समस्यांबद्दलचा चिंतनपर ग्रंथ प्रसिद्ध आहे. कथा, कादम्बरी, कविता असे चौफेर लेखन त्यांनी केले आहे. ==जीवन== [[महाराष्ट्र]], [[जळगाव]] जिल्ह्यात संजय सोनवणींचा जन्म श्री. देविदास सोनवणी आणि सौ. इंदुमती सोनवणी या दांपत्याच्या घरी झाला. वडील श्री देविदास सोनवणी हे प्राथमिक शिक्षक होते. नोकरीनिमित्ताने सतत बदल्या होत असल्याने संजय सोनवणींचे प्रारंभिक जीवन भटकण्यातच गेले. शेवटी वडिलांनी [[पुणे]] जिल्ह्यात बदली करून घेतली. शिरूर तालुक्यातील वरुडे, गणेगाव, चिंचोली, कन्हेरसर आणि शेवटी पाबळ येथे स्थलांतरे झाली. त्यांनी राजगुरुगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून बी. कॉम ही पदवी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होऊन मिळवली. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. येथे त्यांनी [[दै. आज का आनंद]] या हिंदी वृत्तपत्रात पत्रकारितेचे काम करत एम.कॉम ही पदवीही प्रथम श्रेणीत प्राप्त केली. त्यानंतर काही काळ त्यांनी [[क्राइम रिपोर्टिंग]]देखील केले. {{संदर्भ हवा}} उद्योगजगताला त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलवादाने ग्रस्त अशा भागात उद्योग उभारून त्यांनी उद्योजकांचे विकेंद्रित विकासासाठी कसे योगदान असायला हवे याचा आदर्श घालून दिला. स्वतः संशोधन करत धातु-भुकटी विज्ञानात (Powder metallurgy) मोलाची भर घातली आणि मराठी माणसाला उद्योगधंद्यात येण्याची प्रेरणा दिली. ५००० रुपयांच्या भांडवलावर सुरुवात करत त्यांनी नंतर अनेक उद्योग स्थापन केला. वयाच्या ३१ व्या वर्षी ते २ लिस्टेड कंपन्यांचे संस्थापक अध्यक्ष बनले. त्यांनी लेह (लडाख) येथेही फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न केला. पुष्प प्रकाशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी ८५०पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध केली. [[वाशिंग्टन सॉफ्टवेयर लि.]] या कंपनीमार्फत त्यांनी स्वतःचे स्वामित्व हक्क असणारी २८ उत्पादने जागतिक बाजारपेठेत आणली. वाद आणि कज्जे यामुळे स्वतः उभारलेले साम्राज्य २००४-५ या काळात डोळ्यादेखत गडगडताना त्यांना पहावे लागले. {{संदर्भ हवा}} ==साहित्य प्रवास== सोनवणींनी ११ वर्षांचे असताना "फितुरी" हे नाटक लिहिले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी लिहिलेली पहिली बालकादंबरी (नरभक्षकांच्या बेटावर) मेहता पब्लिशिंग हाउसने प्रकाशित केली. त्यांच्या असंख्य कथा तत्कालीन महत्त्वाच्या मासिकांतूनही प्रसिद्ध होत राहिल्या. राज्य शासनाच्या अनुदानाने त्यांचा पहिला कवितासंग्रह "प्रवासी" प्रसिद्ध झाला. सव्यसाची, मृत्युरेखा, रक्त हिटलरचे, बीजिंगच्या वाटेवर, क्लिओपात्रा इ. अनेक कादंबऱ्या गाजल्या. इंग्रजीतही अनुवादित झाल्या. कल्की, शून्य महाभारत, कुशाण, ओडीसी आणि यशोवर्मन या त्यांच्या तत्त्वचिंतनात्मक कादंबऱ्यां आहेत. कुशाणचा अनुवाद इंग्रजीत "Last of the wanderers" या नावाने आणि यशोवर्मनचा "The Jungle" या नावाने प्रसिद्ध झाला. त्यांची राणी शीबाला केंद्रीभूत धरून लिहीलेली "The Awakening" ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीचा मराठी अनुवादही आहे. त्यांच्या "पर्जन्य सूक्त" या काव्याचा इंग्रजीत अनुवाद झाला आणि त्यातील निवडक ८ कवितांना संगीतबद्ध करून त्याची ध्वनीफीतही प्रसिद्ध झाली. त्यांची "असुरवेद" ही अलीकडेच प्रसिद्ध झालेली सांस्कृतिक थरारकथा आहे. परंतु त्यांचे अलीकडील सर्वात महत्त्वाचे साहित्यिक कार्य म्हणजे त्यांची "...आणि पानिपत" ही कादंबरी. जनसामान्यांच्या दृष्टिकोनातून १६८० ते १७६१ हा काळ चितारलेली ही कादंबरी मराठीतील पहिली subaltern कादंबरी आहे. त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. त्यातील काहींचे प्रयोगही झाले. ==सन्शोधन== त्यांनी विश्वनिर्मितीबाबतचा स्वतंत्र भारतीय सिद्धान्त मांडला. तो "अवकाशताण सिद्धान्त आणि विश्वनिर्मिती" या शीर्षकाने प्रसिद्ध झाला. त्यांनी धर्मेतिहासावर "हिंदू धर्माचे शैव रहस्य" आणि "विठ्ठलाचा नवा शोध" हे ग्रंथ सिद्ध केले. अलीकडेच त्यांचा "महार कोण होते?" हा महार समाजाचा पुरातन इतिहास उलगडून दाखवणारा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे.⏎ ⏎ ==वाद-विवाद== संजय सोनवणी आणि [[अनिता पाटील]] यांचे ब्लॉगवरून वैचारिक भांडण झाले. [[अनिता पाटील]] यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या [[साने गुरुजी]], [[पु. ल. देशपांडे]] [[कुसुमाग्रज]] आदि नामवंत मराठी साहित्यिकांच्या समीक्षा लेखांवर सोनवणी यांनी टीका करणारे लेख स्वतःच्या ब्लॉगवर लिहिले. त्याला [[अनिता पाटील]] यांनी उत्तर दिले. अनिता पाटील यांच्या ब्लॉगवरील एक लेखक रवींद्र तहकिक यांनीही सोनवणी यांच्या लेखावर उत्तर दिले. सोनवणी आणि [[अनिता पाटील]] हे दोन्ही ब्लॉगर पुरोगामी विचारांचे असले, तरी त्यांच्यात खूप(contracted; show full)===संकीर्ण=== * किर्लोस्कर ते अन्य अनेक मासिकांत शंभरेक वैचारिक लेख. ==बाह्य दुवे== *[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_08.html संजय सोनवणी यांनी अनिता पाटील यांना दिलेले उत्तर] *[http://sanjaysonawani.blogspot.in/2012/04/blog-post_9158.html पु. ल. देशपांडे यांच्यावरील टीकेला सोनवणी यांचे उत्तर] [[वर्ग : मराठी ब्लॉगर]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1050579.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|