Difference between revisions 1069861 and 1069885 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)
* जर तुमचा मुद्दा ग्राह्य धरला तर खालील लेखां बाबत आपले मत स्पष्ट करावे,
** विनायक दामोदर सावरकर - गांधी हत्या कटातील आरोपी (निर्दोश मुक्त मान्य), पण बऱ्याच जनांने (विचार चुकीचे असतील तुमच्या प्रमाणे)  ते अजुनही आरोपी वाटतात.
** दादोजी कोंडदेव - बरेच जण त्यांना शिवाजी महाराजांचे गुरू मानतच नाहीत, असे असेल तर मग दादोजी कोंडदेवची काही उल्लेखनियताच नाही. 

''लेखन चालू''

[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) २०:०२, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

:श्री. Mrwiki reforms,
:तुमचे लेखन चालू आहे पण तुमचा थोडा गैरसमज झाला आहे म्हणून हे लिहितो आहे.
:तुम्ही लिहिले आहे,  "अनिता पाटील बद्दल तुमचे, तुमच्या गटाचे  मत ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ करणारी व्यक्ती असा आहे. त्यामुळे तुम्हाला अनिता पाटील लेखाच्या उल्लेखनियते विषयी शंका आहे." तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे "हा समाज विरूद्ध तो समाज" असे लोकसत्तामधील लेखात लिहिले आहे. माझे त्यावर काहीच मत नाही, ते फक्त मी उद्धृत केले आहे. माझे जे काय म्हणणे आहे ते मुद्दा १ ते ४ यात लिहीले आहे त्यात ते का उल्लेखनीय नाही याची कारणे दिली आहेत, ती कारणे जरी लोकसत्ताने त्याच ठिकाणी आणि तेवढेच कौतुक केले असते तरी लागू आहेत. उल्लेखनीयता त्यांनी टीका केली की कौतुक केले यावर जास्त अवलंबून नाही ती आहे टिका किंवा कौतुक किंवा शहानिशा किंवा विश्लेषण किती विश्वसनीय(दर्जा आणि संख्या दोन्ही) सूत्रांनी केले आणि त्याला किती महत्त्व दिले याला आहे. बाकी सावरकर, दादोजी कोंडदेव हे लेख या लेखाप्रमाणेच जर  [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता]] येथील निकष पार पडत नसतील तर ते लगेच काढून टाकण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्याची चर्चा त्यांच्या चर्चापानावर करावी एवढीच विनंती. 
:- [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २२:४०, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

== चर्चा पानावरील संपादने ==

कोणत्याही चर्चा पानावर लिहीत असताना आधीचा मजकूर बदलू किंवा खोडू नये.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:५१, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

(contracted; show full)दाचा सूर काढणार हे नक्की. उगाच काही तरी वाद उकरून काढायचा असा अट्टाहास हल्ली येथील अनेक नव्या सदस्यांनी चालवला आहेच (किंबहुना भांडण्यासाठीच अनेक सदस्यांनी खाते तयार केले आहे) त्यात तुमचे पण नाव जोडायला हवे. रामदास स्वामींच्या लेखामध्ये आपण केलेले बदल मी परतवले आहेत. तुम्ही जर खरंच येथे काही constructive करायला आला आहात तर ह्या गोष्टींचा कीस न पाडता लेखांमध्ये भर घालाल अशी अपेक्षा आहे. नाही तर तुमची मर्जी. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २२:०१, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)